शेती आणि दैनंदिन जीवन जगत असताना येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती किंवा अपघाताच्या काळात शेतकरी कुटुंबाला सावरण्यासाठी राज्य सरकारची 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना' अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ९९ लाभार्थी कुटुंबांना १ कोटी ९६ लाखांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. असे आज 15 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता प्रसिद्धीस दिले