पराभव झाल्यानंतर विरोधक असा आक्रोश करत असतात. आनंदराज आंबेडकर
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 1, 2025
छत्रपती संभाजीनगर : पराभव झाल्यानंतर विरोधक असा आक्रोश करत असतात.बोगस मतदानाच्या प्रक्रियेत प्रत्येक जण माहीर आहे. मोर्चे काढणारे ते पण माहेर आहे आणि जे सत्तेत आहे ते पण माहीर आहे. आतापर्यंत देशात बोगस मतदान झालं असं म्हणणारा एकही माणूस नाही.आनंदराज आंबेडकर म्हणाले आहेत.