दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असणाऱ्या माळेगाव यात्रेला अवघ्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे या अनुषंगाने आज रोजी माळेगाव येथील जिल्हा परिषद भंडार गृहामध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, ह्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणारे आ. प्रतापराव चिखलीकर यांनी माळेगाव यात्रा उत्तमरीत्या पार पाडता येईल याकडे लक्ष द्यावे व यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी केले आहेत.अशी माहिती संध्याकाळी 5 च्या सुमारास प्राप्तआहे.