नागपूर जिल्ह्यातील राहुल गाव येथील एसबीआय एनर्जी एक्सप्रेस लिमिटेड कंपनीत रविवारी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीच्या संचालकासह 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यबदाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे सदर दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी आहेत