प्रकाश तुळशीराम गायकवाड वय ४२यांना प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे दि.१३रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी फक्त ईसीजीकाढून तो 'नॉर्मल' असल्याचे सांगितले.मात्र मेडिसिन विभागातील डॉक्टरांनी वेळीच रुग्णाला गंभीर मानून दाखल करून घेतले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता असा आरोप केला आहे.