छत्रपती संभाजीनगर :ठाकरे बंधूंनी आता एकच सल्ला दिल की तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला.... वर्षानुवर्ष तेच सुरू आहे... मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही... त्यांनाही हे माहिती आहे... पण विकासावर बोलता येत नाही... म्हणून अशा प्रकारचे मुद्दे ठाकरे बंधू मांडत आहेत... मी त्यांना पुन्हा एकदा सल्ला देतो ते माझा सल्ला ऐकतीलच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल