नाशिक शहर हे स्मार्ट सिटी चा जिल्हा म्हणून त्याच्याकडे बघितले जाते पण याच स्मार्ट सिटी मध्ये दररोज नागरिकांना सीबीएस ते मेहर सिग्नल या परिसरात दोन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे मग खरंच ही स्मार्ट सिटी म्हणावी का असा सवाल यावेळी उपस्थित होतांना दिसून येत आहेत तरी प्रशासनाने या ठिकाणी रस्त्यावर उभे असणारे वाहनांची व्यवस्था करावी वाहनतळ उभारावे आणि नागरिकांना या वाहतूक कोंडी पासून मुक्त करावे अशी मागणी ही होताना दिसून येत आहे.