वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील ग्रामपंचायतचा नियोजन शून्य कारभारामुळे अल्लीपूर येथे आज शेतकरी राजेश वाघमारे यांच्या मालकीची गाईचा पाय तुटून गाय जखमी झाली आहे . आठवडी बाजारामध्ये रोडच्या मध्यभागी नळाचा हॉल आहे नळ कर्मचारी नियमित या हॉलमधून नळ सोडतो मात्र नळाच्या गडयावर कोणत्याही प्रकारचे झाकण न टाकल्यामुळे गड्ड्यात गाईचा पाय जाऊन गाय त्यामध्ये पडल्यामुळे गाईचा पाय तुटला गाय जखमी झाली आहे . सध्या