वर्धा: खानगाव येथील गावामध्ये ग्रामपंचायत चा मनमानी कारभार
नाली वरचा रट्टा फुटल्यामुळे नागरिक बांधवांना करावा लागतोच त्रास सहन
Wardha, Wardha | Oct 19, 2025 वर्धा जिल्ह्यातील खानगाव या गावातील नाली वरील रस्त्यामध्ये असलेला रक्त तुटला आहे व खोल खड्डा पडला आहे मात्र अनेक महिने होऊन सुद्धा याकडे मात्र ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसून येत आहे . याचा त्रास मात्र गावातील नागरिक बांधवांना नाहक सहन करावा लागत आहे अनेकदा या रपटा तुटल्यामुळे मूळे अपघात सुद्धा झाली आहे . गावातील नागरिक बांधव यांनी लेखी अर्ज लिहून ग्रामपंचायतला सुद्धा