राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून कृषी साहित्य विक्रेत्यानं बियाणे विक्री करण्यासाठी साथी पोर्टलचा वापर करणे या निर्णयाची अंमलबजावणी करणे कृषी विक्रेत्यांना शक्य नसल्याने या विरोधात कृषी साहित्य विक्रेता असोसिएशनच्या वतीने राज्यभर संप पुकारण्यात आला होता दरम्यान मंगळवारी कृषी विक्रेत्यांनी आपली आस्थापने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला दरम्यान देशभर रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत आहे,म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले.