फायबर युक्त अनाथ असणारे तंतू शरीरातील टाकाऊ पदार्थांना मुलायम बनवतात. त्यामुळे हे पदार्थ आतड्यामध्येअधिक काळ राहत नाहीत आणि त्यांना बाहेर पडणे सोपे जाते. फळे सालासकट खावी कारण त्यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. तसेच त्याबरोबर पाणी देखील भरपूर प्यावे.