राज्यातील ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे अशा ग्रामपंचायतीवर प्रशासकीय अधिकारी किंवा 63 व्यक्तीऐवजी विद्यमान सरपंच व सदस्य मंडळाचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लोकशाही व्यवस्थेला मोठे बळ मिळणार असून विकास कामाचा वेग ही वाढणार आहे या संदर्भात प्रतिक्रिया चिचोली येथील सरपंच प्रमोद प्रधान यांनी तारीख 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता दिली आहे