चंद्रपूर यंदाच्या पावसाळ्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळेच शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहेत त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपयांची वाटप झाल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी वरोरा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेतदिली 29 ऑक्टोंबर रोज बुधवारला दुपारी एक वाजता दरम्यान माहिती प्राप्त झाली