मुक्ताईनगर: कुटुंबावर आल्यावर वेदना सगळ्याला होतात,पक्षनिष्ठा जपली पाहिजे -आ.चंद्रकांत पाटील, मंत्री रक्षा खडसे वर टीका
राजकीय पक्ष घेऊन चालताना कुटुंब बाजूला ठेवावा लागतं एका कुटुंब यात चार चार पक्ष असू शकतात किंवा पक्षाचा विषय येतो तेव्हा फक्त पक्षच पाहायला पाहिजे अशाप्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासाची संस्कृती आहे खडसे आणि गिरीश महाजन यांचा राजकीय वाद जिल्ह्यात चांगला पेटला आहे यावर प्रतिक्रिया देताना रक्षा खडसे म्हणाल्या मला याविषयी वेदना होतात विकासाकडे लक्ष दिले पाहिजे याच रक्षा खडसेंच्या भाष्यवर ही आमदार चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.