चंद्रपूर वाघाच्या हल्ल्याची मालिका थांबण्याचे नावाच घेत नाहीत गणेशपुर गावाच्या शेतशिवारात आज 26 ऑक्टोबर रोज रविवारला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान वाघाच्या हल्ल्यात अलकाताई पांडुरंग पेंदोर वय 45 या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालात या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले मिळाल्या माहितीनुसार अलकाताई पेंदोर या आपल्या शेतात एकट्याच कापूस वेचणीचे काम करीत होत्या पत्नी घरी न आल्याने परत शेताकडे जाऊन बघितले असता शेतात मृतदेह आढळून आला