" ज्या विश्वासाने आई वडीलांनी तुम्हाला या शिबीराला पाठविले,तो विश्वास सार्थ करा.राष्ट्रीय सेवा योजनेने व्यक्तिमत्व विकास होतो.या संधीने आपले जीवन संपन्न करून अभ्यास आणि परिश्रमाने आपआपल्या क्षेत्रात यश संपादन करा " असे प्रतिपादन नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.परमानंदजी अग्रवाल यांनी अध्यक्ष पदावरून बोलत होते.....