आताचे राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरुद्ध - अंबादास दानवे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 16, 2025
छत्रपती संभाजीनगर : आताचे राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरुद्ध असून मागील दोन वर्षी पूर्वी संभाजीनगरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांना वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आले असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला.