पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी योग्य रीतीने वापरला जावा हे प्रमुख ध्येय जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर रब्बी सिंचन नियोजन २०२५-२६ सिंचन अभियान आढावा बैठक रब्बी हंगामात उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी योग्य रीतीने वापरला जावा, हे आपलं प्रमुख ध्येय आहे. हवामानातील अनिश्चिततेचा विचार करता सिंचनाचे नियोजन वेळेवर आणि नीटनेटके करणे गरजेचे आहे. विभागांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक माहिती आणि म