Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

आर्णी: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार सरकार : ॲड शिवाजीराव मोघे कवठा बाजार येथे केली काँग्रेस समितीने शेती पिकाची पाहणी

Arni, Yavatmal | Sep 30, 2025
आर्णी तालुक्यातील कवठा बाजार आणि राणी धानोरा परिसरातील पूरग्रस्त भागातील शेती पिकांच्या स्थितीची काँग्रेस पक्षाच्या उच्चस्तरीय समितीने आज दिनांक 30 सप्टेंबरला पाहणी केली. पूर व अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारकडून मदतीचा ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला आहे, अशी तीव्र टीका समितीने केली. या पाहणी समितीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर आदींचा समावेश होता. सम

MORE NEWS