पिंपळनेर परिसरातील विरखेल गावात शेतकरी श्री शरद भदाणे यांच्या शेतातून अंदाजे दीड लाखाचे ३० क्विंटल सोयाबीन चोरीस गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. शरद भदाणे हे लग्न समारंभ निमित्त बाहेरगावी गेले असल्याने संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराजवळच असलेल्या कांदा शेड मधून रात्रीच्या वेळेस अंदाजे ३० क्विंटल च्या सोयाबीन लंपास केले आहे.दरम्यान शरद भदाणे लग्नसमारंभ आटोपून घरी परतले असता ते कांदा शेडमध्ये गेले त्यावेळी त्यांना सोयाबीन चोरी झाल्याचे लक्षात आले.याबाबत त्यांनी तात्काळ पिंपळनेर