चंद्रपूर तालुक्यातील पीरली या गावातील कुत्तरमारे या शेतकऱ्यांनी पाच-सहा शेतकऱ्यांच्या शिवपाणी रस्ता अडविला गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता सुरळीत चालू असल्याने सर्व शेतकरी आपली एजा करून शेती करत असतात मात्र अचानक त्या शेतकऱ्यांनी हा रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांना नाक त्रास सहन करावा लागत आहेत तेव्हा संबंधित शेतकरी व अधिकारी यांच्या संगणमतानेत हा रस्ता अरविण्यात 9 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी निवेदन देऊन संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली