चंद्रपूर वर्धा सेवाग्राम तिसऱ्या रेल्वे लाईन कामात घोरपड येथील एका ज्येष्ठ शेतकऱ्यांची जमीन कोणताही मोबदला न देता बळजबरीने ताब्यात घेण्यात आल्यांचा गंभीर आरोप समोर आला आहेत तलाठी घोरपड यांच्या चुकीच्या फेरफारिमुळेत आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा करीत शेतकरी शामराव काशिनाथ घोटकर यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपली आप बिती मानली 18 डिसेंबरला सकाळी अकरा वाजता