यवतमाळ: जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे अंतर्गत सहा जणांवर करण्यात आल्या प्रतिबंधात्मक कारवाया
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. यातूनच दिवसा व रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे.याशिवाय सराईत गुन्हेगार,मटका बहाद्दर,जुगारी व सामाजिक शांतता भंग करणाऱ्या वर कारवायाचा सपाटा पोलिसांनी चालविला आहे....