याची खबरदारी ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. अंबादास दानवे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 19, 2025
छत्रपती संभाजीनगर ::याची खबरदारी ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. ओबीसी मधून निवडून आलेल्या सदस्यांची सदस्यत्व रद्द झाले होते. ही निवडणूक आयोगाची चूक आहे. आज उद्या विषय येणार. आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.