चंद्रपूर धनाचे कोठार म्हणून ओळखला जाणारा चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा हवामानाच्या अनिश्चितेच्या फेऱ्यात अडकला आहेत खरीप हंगामात अतिवृष्टींचा तडाका सहन केलेल्या शेतकऱ्यांना आता ऐन कापणीच्या टप्प्यावर आलेल्या पावसामुळे पुन्हा धास्ती वाटू लागली आहेत 26 ऑक्टोबर रोज रविवारला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान हलक्या स्वरूपांचा पाऊस पडल्याने ध्यान कापणीची गती मंदावली असून शेतकरी पुन्हा चिंतेत आहे