गोंदिया: जिल्ह्यातील ७ हजार १४१ आजी-आजोबांनी दिली पायाभूत साक्षरता चाचणी
Gondiya, Gondia | Sep 22, 2025 जिल्ह्यातील असाक्षरांना वाचन, लेखन व संख्याज्ञान देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने उल्लास नवभारत साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत १५ वर्षे व त्यापुढील असाक्षरांची रविवारी (दि.२१) परीक्षा घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७ हजार ३५२ असाक्षर आजी-आजोबा या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. परंतु या परीक्षेला १११ असाक्षर आजी-आजोबांनी दांडी मारली तर ७ हजार १४१ असाक्षर आजी-आजोबांनी परीक्षा दिली आहे. १५ वर्षे किंवा त्यापुढील अस