आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज हे नाव फक्त ओठावर आलं की मनातून जय हा स्वर निघतो कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करत अख्या जगाला एक नवा संदेश दिला आहे ज्या राजाने आपल्यासाठी प्राणाची आहुती दिली कित्येक गडकिल्ले जिंकले त्या राजाचे नावाची मात्र जालना शहरात विसर पडल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण जालना शहरातील टाऊन हॉल परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकलना त जे नाव दिला आहे ते नाव आहे छत्रपती