जालना: जनजागृती, समन्वय आणि अंमलबजावणी या
त्रिसूत्रीवर काम केल्यास अपघातांना आळा बसेल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी..
जनजागृती, समन्वय आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर काम केल्यास अपघातांना आळा बसेल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी.. आज दिनांक 8 सोम रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृती मोहिम राबाविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय ठेवून काम करावेत. जनजागृती, समन्वय आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर काम केल्यास जिल्ह्यातील अपघातांना निश्चितच आळा बसेल, असे प्र