तहसील कार्यासमोर अनुदान वाटपात अन्याय झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांकडून सोमवारपासून उपोषण सुरू करण्यात आले तर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाचा एकही अधिकारी दिवसभर उपोषण स्थळाजवळ फिरकला नाही ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उपोषणाकडे प्रशासनाने पाठ फिरवली असा आरोप करण्यात आला आहे