चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळील कळशी देश गावात एक हृदय ग्राहक अशी घटना घडली शंकरपूर कवळशी रस्त्यावर शेतशिवा य इथे वाघाच्या हल्ल्यात एका 52 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे शेषराव नथू झाडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहेत या घटनेमुळे परिसर मध्ये मोठी खडबड उडाली असून नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे.