विविध योजनांची माहिती नागरिकांना पारदर्शक आणि विनामूल्य स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून ‘ई-मित्र’ चॅटबोट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. त्याद्वारे योजनेची परिपूर्ण माहिती केवळ दोन क्लिकवर मिळत असल्याने नागरिकांकडून वापर वाढत असून, जिल्ह्यात आतापर्यंत 42 हजार 452 नागरिकांनी लाभ घेतला आहे.केंद्र शासन व महाराष्ट.....