आज दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील हनुमान घाट येथील नागरिकांच्या अनेक समस्या असून मोकाट कुत्रे आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे नगरसेवक फक्त आश्वासन घेऊन निघून जात असल्याचा आरोप हनुमान गाठीतील नागरिकांनी केला आहे नगरसेवकाचा आरोप हरवले असल्यासही आरोप समस्त नागरिकांनी केला आहे काय म्हणाले नागरिक पाहूया