आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता अमरावती येथे जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांनी सर्व मंडळी समाविष्ट केल्याचे मागणी केली यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता त्यांना ही माहिती दिली तर जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील नेर शिरखेड काटपुर धामणगाव रिद्धपूर ही मंडळी सुटली होती मात्र त्याचा समाविष्ट करण्यात आली असून लवकरच नुकसान भरपाई मिळणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.