मालेगाव येथे विशेष खटल्याच्या सुनावणीसाठी आलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना करताना मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून तिला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही असे वक्तव्य त्यांनी याप्रसंगी केले
मालेगाव: मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे तिला महाराष्ट्र पासून कोणीही तोडू शकत नाही: उज्वल निकम - Malegaon News