रेल्वेच्या महत्वकांक्षी अमृतभारात स्टेशन योजनेअंतर्गत 8 कोटी रुपये खर्चून विकसित झालेले आमगाव रेल्वे स्टेशन आज रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उपेक्षेचा बळी ठरत आहे हे स्थानक केवळ आमगावच नव्हे तर मध्य प्रदेशातील लांजी आणि महाराष्ट्रातील सालेकसा व देवरी या तीन प्रमुख तालुक्यांच्या लाखोंच्या लोकसंख्येसाठी एकमेव महत्त्वाचा रेल्वे संपर्क केंद्रबिंदू आहे जबलपूर रायपूर आणि प्रयागराज सारख्या मोठ्या शहरांशी जोडणीसाठी जबलपूर रायपूर इंटरसिटी एक्सप्रेसचा थांबा अत्यंत महत्त्वाचा आहे मात्र य