आज दिनांक 29 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे प्रसिद्ध कवियत्री कांताबाई शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची काल दिनांक 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झाले व त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार सुद्धा झाले आहे,त्यामुळे महाराष्ट्र राज्याची मोठी हानी झाली असून याबद्दल कवयित्री कांताबाई शिंदे यांनी गीत सादर करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.