स्वराज्याचे दुसरे छत्रपती,धर्मवीर संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण वर्धा शहर आज शंभूभक्तीत' न्हाऊन निघालं होतं.छत्रपती संभाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा आणि हातात डोलणारे भगवे ध्वज! हे दृश्य आहे वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकातील. स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देत या भव्य पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला. असल्याचे आज 17 जानेवारी रोजी सायं 7 वाजता प्रसिद्धीस दिले