या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने चांगले नियोजन केले असून नागरिकांचा या मोहिमेला सक्रिय सहभाग लाभत आहे, अशा शब्दांत मा.ना. डॉ. दीपक सावंत, अध्यक्ष, टास्क फोर्स कुपोषण निर्मूलन व संसर्गजन्य आजार नियंत्रण, महाराष्ट्र राज्य, (मंत्री दर्जा) व माजी मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी आरोग्य विभागाच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले.