प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या "अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान' अंतर्गत गोंदिया जिल्हा सिकलसेल मुक्त करण्याचे आ-वाहन पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मदत व जलसंधारण मंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी केले आहे.