मागील अनेक दिवसांपासून कर्जमाफी आणि इतर शेतकऱ्या विषयक मागण्यासाठी आंदोलन माजी मंत्री बच्चू कडू हे करत असून सरकारने करंडोळा केला तर शेतकरी शेतमजूर दिव्यांगाने मेंढपाळ बांधव नागपूर येथे इतिहास घडवला आहे आता बच्चू कडूंनी सांगितले जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर रेल्वे बंद करून भारत बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची माहिती दिली आहे यावेळी नागपुरात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय व शेतकरी बांधव उरले असून शेतकऱ्यांच्या मालाला भाव या संदर्भात व कर्जमाफी संदर्भात आंदोलन पेटले आहे.