आज शनिवार सात फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमांना माहिती दिली की, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झालेली असून तुरळक एक दोन प्रकार सोडून सगळीकडे शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे, कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, पोलीस प्रशासन सतर्क असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.