आज रविवार 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांची बोलताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की,प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारीची तयारी करायला सांगतो याच्यात कोणत्याही प्रकारचे गैर नाही, जेव्हा युती आणि आघाडी होते त्या वेळेला वेगळा निर्णय घ्यावा लागतो हे सर्व पक्षांचे सारखाच आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदरील माहिती माध्यमांना आज रोजी दिली आहे, अशी माहिती देण्यात आली.