निजामसागर बॅकवॉटरमुळे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद देगलूर बिलोली या तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता त्या करिता निजामसागर बॅकवॉटर चा प्रश्न कायम निकाली काढून नुकसानग्रस्त तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना डिबीटी मार्फत मावेजा देण्यात यावा अशी लक्षवेधी मागणी आजरोजी सकाळी 11:10 च्या सुमारास राज्यसभेत खा. अजित गोपछडे यांनी केले आहेत.