आज दिनांक पाच फेब्रुवारी 2020 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप येथे असलेल्या कोल्हापुरी बंधार्याची दरवाजे वाळू माफी यांनी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उघडी केली आहे , यामध्ये लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे, त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज भोकरदन येथे जलसंधारण विभाग कार्यालयामध्ये जाऊन या वाळवा पियान विरोधात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.