महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वैजापूर तालुका राष्ट्रवादी पक्षाकडून ठक्कर बाजार येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते या शोक सभे दरम्यान कार्यकर्ते भावूक झाले होते अजित दादा पवार यांनी दिलेला शब्द नेहमीच पाळला शब्द दिला तो पळणारा नेता हरपला अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.