छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे गेल्या 17 18 वर्षापासून इलेक्शन झालेले नाही आहेत पदाधिकारी बदलेल नाहीये आणि या ठिकाणी काही गैर प्रकार होत आहे त्यामुळे मी यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू असं शिरीष बोराळकर बनवले आहेत.