लातूर ते जहीराबाद रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडलेले आहेत यामुळे या महामार्गावर दररोज अपघातांच्या घटना पाहाव्यास मिळत आहेत त्यात अनेक निष्पाप बळी जात आहेत रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे कामे करावी अन्यथा आचारसंहिता समाप्तीनंतर संघटनेच्या वतीने हा महामार्ग उघडण्यात येईल