ईव्हीएम मध्ये काही गडबड नाही तर उमेदवार धनवान होते अशी विरोधक म्हणतील आता हे लोक ऐकणार नाही विरोधकांनी कितीही बडबड केली तर कोणी ऐकणार नाही विरोधकांनी सुधारणा केली पाहिजे विरोधकांना जे नेतृत्व आहे लोकांना आता त्याचा कंटाळा आला आहे अशी विधान भाजपचे नेते माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी आज दिनांक 16 जानेवारी रोजी विधान केले आहे