आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की पावसाळ्याच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांची शेत खरडून वाहून गेले होते यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जनावरांचाही मृत्यू झाला होता मात्र तांत्रिक अडचणाने आत्तापर्यंत ही शेतकऱ्यांची पैसे न मिळाल्याने शेतकरी संतप्त असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मोठे आंदोलन छेडणार असा इशारा दिला आहे