कायमस्वरूपी संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही अशी अवस्था आदिवासी जमातीची झालेली आहे कारण एक वर्ष झाले अनुचित जाती अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती ही जळगाव येथे स्थलांतरित झालेली आहे तिथं कार्यालय भाड्याने घेतलेला आहे बोट लावलेला आहे परंतु कर्मचारी वृंद किंवा अधिकारी अद्याप पर्यंतचे एक वर्षापासून आलेले नाही त्याच्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की कायम हे आदिवासी जमातीला दुर्लक्षित करून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम या सरकारने लावला आहे कोळी समाजाचे नेते नितीन कांडेलकर यांची आक्रमक भूमि